शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारचीच - छत्रपती संभाजीराजे
परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, राज्य आणि केंद्र सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे
परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, राज्य आणि केंद्र सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे