मराठा आरक्षणाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे पार पडली आहे.
मुंबई महानगर पालिका तसेच राज्यातील विविध पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आज मनसेची मुंबईत महत्त्वाची बैठक आहे
मुंबईहा कर्नाटकचा भाग आहे असे वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केला होता. त्यावर आज सामनातून शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे
भडकावू भाषण आणि वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी वाशी न्यायालय़ाने राज ठाकरे यांना वॉरंट जारी केले आहे
भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर लोकसभा खासदारच्या लिस्ट पाहिली असता, त्यात रक्षा खडसे यांच्या यांचा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे
मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु असून, कृषी कायद्यावरून पवारांनी मोदी सरकारला सुनावले आहे
इंदापूराच्या काटी गावात जमिनीच्या वादातून पुतण्याने रागाच्या अनावर चुलतीची हत्या केल्याची घटना घडली आहे
आज राजभवनाच्या दिशेने शेतकऱ्याचं आंदोलन निघणार असून, महाविकास आघाडी सरकारने या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे
नाशिकच्या ईदगाह मैदानापासुन निघालेला किसान सभेचा मोर्चा आज दुपारी मुंबईतील आझाद मैदानात येऊन पोहचणार आहे. हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत
"ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी ।"
परतूर तालुक्यातील बाणाचीवाडी या गावात ग्रामविकास पॅनेलला 9 पैकी 9 जागा मिळाल्या आहे
विखे पाटलांना लोणी-खुर्दमध्ये पराभव स्वीकारावे लागले असून, 17 पैकी अवघ्या चार जागा पाटलांच्या वाट्याला आले आहे
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसने आज आंदोलनाची हाक दिली असून, राहुल गांधी दिल्लीत आंदोलनात सहभागी होणार आहे
महाराष्ट्र पोलीस दलात 12,500 जागांसाठी भरती केली जाणार असून, याबाबत गृहमंत्र्यांनी घोषणा केली आहे
मध्यप्रदेशाची कोरोना लस घेतलेल्या समाजसेवकाचा लस घेतल्यानंतर 9 दिवसांनी मृत्यू झाल्याने, कोरोना लसीबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
AM News Developed by Kalavati Technologies